
Rajesh Sawant
Journalist at Prahaar
#RTIActivist #indianews #politics #rajeshsawant #srascam #एसआरएभ्रष्टाचार https://t.co/X5UJmlYU9T
Articles
-
1 month ago |
prahaar.in | Rajesh Sawant
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये ८व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) गठनाला मंजुरी दिली आहे. ७व्या वेतन आयोगाची (7th Pay Commission) मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी २०२६ पासून नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तथापि, पॅनल तयार झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल येण्यासाठी १५–१८ महिने लागण्याची शक्यता वर्तवली जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिल–मे २०२६ दरम्यान पॅनल शिफारसी सादर करू शकते.
-
1 month ago |
prahaar.in | Rajesh Sawant
मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत येथील सर्व रहिवाशांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी स्थानिक रहिवाशांचा आवाज बुलंद करत मुद्दा लावून धरला. कालिदास कोळबंकर यांच्या सूचनेवर आधारित शिफारशीही समोर आल्या.
-
1 month ago |
prahaar.in | Rajesh Sawant
मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६ जणांचा समावेश आहे. देश हळहळतोय, संतापतोय… आणि इथे काही नेते त्या जखमांवर राजकारणाचे मीठ चोळायला मोकळे झालेत! देशभरात संतापाचा भडका उडला आहे. तरीही महाराष्ट्रात काही नेते या दु:खावर राजकारण करत आहेत. याला काय म्हणायचे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे.
-
1 month ago |
prahaar.in | Rajesh Sawant
पोलादपूर (शैलेश पालकर) : कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) भोगाव हद्दीत भेगा पडल्याने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. येथील भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला असून नवीन महामार्ग भुयारी मार्गे वळवण्यात आला आहे.
-
1 month ago |
prahaar.in | Rajesh Sawant
नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारने (Central Government) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) उत्तर दाखल केले आहे. यात गेल्या १०० वर्षांपासून वक्फची मान्यता केवळ नोंदणीवर आधारित असते, तोंडी दाव्यांवर नव्हे, हे सांगत केंद्राने कायद्यातील बदल योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →Coverage map
X (formerly Twitter)
- Followers
- 1K
- Tweets
- 9K
- DMs Open
- No

Weight gain n height increase, amazing results #weightgain #lifestyle #Christmas https://t.co/OX781yl8yR

https://t.co/j8cLsnws2q

लालबागमधील भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू, ९ प्रवासी गंभीर, तिघांची प्रकृती चिंताजनक https://t.co/ZfmpH6Sj0U