
Articles
-
5 days ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
दिल्ली Delhiपाकिस्तान कडून पुन्हा अवघ्या तीन तासानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी, उधमपूर, या भागात गोळीबार सुरु केला केला होता. दरम्यान श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज येत होते . दरम्यान भारतीय लष्काराकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आल्या नंतर ड्रोन हल्ले परतवून लावले . त्या नंतर परराष्ट्रीय मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन विशेष माहिती दिली आहे.
-
5 days ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
मालेगाव । प्रतिनिधी Malegaonभरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत सोयगाव येथील महिला ठार झाली. महामार्गावरील सायणे खुर्द शिवारात हा अपघात झाला. ज्योती सिद्धार्थ आहिरे (२२, रा. आंबेडकर चौक, सोयगाव) ही महिला आपल्या नातेवाईका समवेत (एमएच.१५ एएफ ४५८१ ) या दुचाकीने जात होत्या. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या धडकेत ज्योती आहिरे या रस्त्यावर पडून गंभीर जखमीं होऊन मयत झाल्या. या प्रकरणी प्रकाश गंगाराम बोराळे (५७, रा. जळकू ता.
-
5 days ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
मुंबई | प्रतिनिधी Mumbaiतापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये शनिवारी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे १९ हजार २४४ कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भोपाळ येथे दिली. सिंचन तसेच जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक आज भोपाळ येथे पार पडली.
-
5 days ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
दिल्ली Delhiपाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृतपणे घोषणा केली.
-
6 days ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
गोदावरीसह राज्यातील अन्य तीन नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केल्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. ती ऐकून ना गोदावरीच्या पाण्यावर तरंग उठला ना नाशिककरांना हायसे वाटले. कारण याआधीही सरकारने अशा घोषणा अनेक वेळा केल्या आणि त्या फक्त पोकळ वल्गनाच ठरल्या. त्याला नाशिककर चांगलेच वैतागले आहेत. यापुढे सरकारने गोदावरी स्वच्छतेशी संबंधित कोणतीही नवीन घोषणा नाही केली तरी चालेल, पण आधी केलेल्या अनेक घोषणांपैकी एकतरी अंमलात आणावी अशीच भावना नाशिककर व्यक्त करतात. असे अनेक निर्णय जाहीर होतात.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →